Monthly Archives: June 2026

तुकाराम मुंढेंचा धमाका सुरूच, ! एकाच वेळी राज्यात 30 ठिकाणी Raid; 21 भेसळखोरना केली...

Mumbai : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा कारभार हाती घेतल्यानंतर राज्यात भेसळखोरांविरुद्ध जोरदार मोहीम राबवली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली 10 जूनला राज्यभरात...

IAS तुकाराम मुंडेंची मुलुंड मध्ये धडक कारवाई; गुप्ता चणा भंडार ला ठोकले टाळे..

मुंबई : IAS अधिकारी तुकाराम मुंढे हे अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी रुजू झाल्यापासून राज्यभरात धडक कारवाई करत आहेत. हॉटेलांपासून ते रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या...

अग्रलेख : आधुनिक तुकाराम; दुधात विष भेसळ करणाऱ्यांचा कर्दनकाळ…

अन्न व औषध प्रशासन विभागात एका धडाकेबाज अधिकाऱ्याची एन्ट्री होते, काही दिवसांतच राज्यभर दुग्धजन्य पदार्थांच्या साठ्यांवर धाडसत्र सुरू होते आणि अचानक संपूर्ण महाराष्ट्रात दूध,...

“महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांत घरगुती वीजबिल पूर्णपणे माफ?” सोशल मीडियावरील तो दावा ‘फेक’; राज्य सरकारचे...

मुंबई: "येत्या २५ जून २०२६ पासून महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये घरगुती वीजबिल पूर्णपणे माफ केले जाणार आहे," असा एक मेसेज सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर तुफान...

३०० कोटींचा ‘नाला सफाई घोटाळा’ उघड! मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते राकेश शंकर शेट्ठी यांचा महायुती...

मुंबई: मुंबईत मान्सूनपूर्व नाला सफाईच्या नावाखाली तब्बल ३०० कोटी रुपयांचा महाघोटाळा (Nalla Safai Scam) झाल्याचा खळबळजनक आरोप मुंबई प्रादेशिक काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते राकेश शंकर...

पुण्यातही घुमणार ‘कॉकरोच’चा आवाज! ११ जूनला पुणे विद्यापीठात शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भव्य आंदोलन..

पुणे : दिल्लीतील जंतर-मंतर गाजवल्यानंतर, पेपरफुटीविरोधात आणि वाढत्या बेरोजगारीविरोधात सुरू झालेली ‘कॉकरोच जनता पार्टी’ची ही अनोखी चळवळ आता महाराष्ट्राच्या शैक्षणिक राजधानीत म्हणजेच पुणे शहरात...

अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत शंका आहे? थेट करा तक्रार! अन्न व औषध प्रशासन विभागाकडून टोल फ्री...

मुंबई/विशेष प्रतिनिधी: आपण रोज जे अन्न खातो ते शुद्ध आणि सुरक्षित असावे, हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. बाजारामध्ये मिळणाऱ्या अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत किंवा त्यात होणाऱ्या...

मिठागरे वाचवण्यासाठी मुलुंडकरांचा एल्गार; एकीचे बळ दाखवत सरकारला दिला इशारा..

मुंबई : मुलुंड येथील मिठागरांच्या (Salt Pans) जमिनींवर प्रस्तावित धारावी पुनर्वसन प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिकांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. मिठागर बचाव समिती, मुलुंड यांच्या...

#अग्रलेख : सत्ताधाऱ्यांचा मुखवटा आणि कल्याणातील ‘बुलडोझर’ नीती: आंबेडकरी समाजाशी छळपट की राजकीय थोतांड?

महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता मिळवण्यासाठी किंवा ती टिकवण्यासाठी धार्मिक आणि सामाजिक भावनांचा वापर करणे ही काही नवी गोष्ट राहिलेली नाही. परंतु, गेल्या काही काळातील घडामोडी...

RSS हाच आमचा शत्रू हे सांगण्यासाठी आरक्षण बचाव यात्रा – दिपक केदार

खालापूर: अनुसूचित जातीत आरक्षणाचे वर्गीकरण हे केवळ सामाजिक संघर्ष निर्माण करण्याचे हत्यार म्हणून वापरले जात आहे. ऐतिहासिक नुकसानभरपाईचे स्वरूप म्हणजे आरक्षण होय. एससी-एसटी एकत्र...
- Advertisement -
error: Content is protected !!