Yearly Archives: 2019
“बेस्ट” संप सुरूच, सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांचे हाल.
मुंबई : विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. त्यामुळे मुंबईकरांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मंगळवारी मुंबई महानगरपालिका आणि...
मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा.
नागपूर: ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातं रोज नाव नवीन घडामोडी घडत आहेत. नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यानंतर, आता अखिल भारतीय मराठी...
राफेल प्रकरणाचा पूर्ण अभ्यास कडून सत्य जनतेसमोर मांडेन, अण्णांची घोषणा
अहमदनगर : नरेंद्र मोदी सरकारने फ्रान्ससोबत केलेल्या राफेल विमान करारामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस कडून करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात प्रत्येक दिवसागणिक नवीन...
कोतवालांच्या मानधनात भरीव वाढ; राज्यमंत्री मंडळाचा निर्णय
मुंबई : आज झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोतवालांच्या मानधनात वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यास मान्यता, महाराष्ट्र राज्य कृषि...
नयनतारा यांना अामंत्रण नाकारणे ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब…
मुंबई: ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांना यवतमाळ येथे आयोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे पाठवलेले निमंत्रण रद्द करण्यात आले. आणि साहित्य विश्वात आयोजकांविरोधात राज्यभरातून तीव्र...
“विश्व बौद्ध धम्म ध्वज दिन”: बौद्ध जनतेचं प्रतिक.
आज ८ जानेवारी २०१९. आज बौद्ध धर्मीयांसाठी सर्वात महत्वाचा दिवस. आज '१३८ वा' जागतिक धम्मध्वज दिन आहे. त्यामुळे ह्या दिवसाला विशेष महत्व आहे. बौध्द...
आता “ह्या” समाजाला मिळणार १० टक्के आरक्षण, मोदी सरकारचा मोठा निर्णय…
नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. आरक्षणावरून सरकार मोठी खेळी करण्याच्या तयारीत असून, आता आर्थिकदृष्ट्या मागास सवर्ण समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये...
तुळजाभवानी देवीला चरणस्पर्श; प्रथा मोडल्याचा महिलांचा दावा…
तुळजापूर- महाराष्ट्राची कुलदैवत म्हणून मान्यता असलेल्या तुळजाभवानी मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश करून तुळजापुरातील काही महिलांनी देवीचे चरणस्पर्श करत जुनी प्रथा माेडल्याचा दावा केला. शनिवारी सायंकाळी...
७१ वर्षांनंतर यश, भारताचा ऑस्ट्रेलियातील पहिला कसोटी मालिका विजय…
सिडनी - भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सिडनी येथील चौथी कसोटी ड्रॉ झाली, आणि तब्बल ७१ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात ऑस्ट्रेलियात भारताने प्रथमच कसोटी मालिका विजय...
हे तर लुटारूंचे सरकार : प्रकाश आंबेडकर
सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनी अर्थव्यवस्थेला पोषक असे निर्णय घेत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा केला आहे. देश आर्थिक संकटात आहे. ज्या हिंदुत्ववाद्यांनी नरेंद्र...












